Tuesday, 30 August 2016

लग्न नंतर लाईफ बघा घेते कशी ट्विस्ट.......

लग्न नंतर लाईफ बघा घेते कशी ट्विस्ट
असा म्हणणाऱ्यांची वाढत चालली आहे लिस्ट.

लग्नाआधी सुचल्या होत्या कविता तीन चार
आणि आता असतो नुसताच टोमण्यांचा पाहुणचार.

लग्नाआधी प्रत्येक गोष्टीत गोष्टीत असतो पुन्हा रिटेक
नंतरच्या आयुष्यात मुळीच नसतो ब्रेक.

जपेन तुला फुलासारखा; हे खोटा होता किती
आता नाही वेळ साधा फूल देण्यासाठी.

डोळ्यातलं पाणी माझ्या खुश होता किती
कारण बाहेर येण्याची त्यांना गरज नव्हती कधी.

आठ्वड्यातनं एकदा जाऊ सिनेमा पाहण्यासाठी
आता कळतं कि ते होत फकत गर्लफ्रेंड असतानासाठी.

म्हणून म्हणतात सारे कि लग्न आहे एक बेडे
असा बोलतात खरा; पण लग्न करतात सगळेच वेडे. 

No comments:

Post a Comment